मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

गरज जेवढी तेवढच बोलाव

गरज जेवढी तेवढच बोलाव माणसाने 
जास्त बोलले की मग इतरांना आपली गरज उरत नाही... 
कारण ईथे लोकांना बोलायला वेळ आहे पण ऐकायला वेळ नाहीय..

भगवद्गीता

भगवद्गीता म्हणजे हिंदू धर्माच्या एक महत्वाच्या ग्रंथातील एक अध्याय. ह्या ग्रंथात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्धातील आणि जीवनातील...