हरवलेलं शोधावं लागतं आणि लपवलेलं मिळवावं लागतं.समोरचा नेहमीच चुकीचा कसा असू शकेल?संसारासाठी मनं शांत हवी. समोरच्याचं म्हणणं ऐकून घेण्याची हिंमत हवी, धीर हवा.भांडायला बहुतेक सगळ्यांना जमतं, मांडायला नाही जमत.भांडलं कि तुटतं अन् मांडलं कि एकजुटतं.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
भगवद्गीता
भगवद्गीता म्हणजे हिंदू धर्माच्या एक महत्वाच्या ग्रंथातील एक अध्याय. ह्या ग्रंथात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्धातील आणि जीवनातील...
-
गरज जेवढी तेवढच बोलाव माणसाने जास्त बोलले की मग इतरांना आपली गरज उरत नाही... कारण ईथे लोकांना बोलायला वेळ आहे पण ऐकायला वेळ नाहीय..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा