गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०

अर्जुनविषादयोग

धृतराष्ट्र म्हणाला,

हे संज्जया ! धर्मश्रेत्रात व कुरूश्रेत्रात युध्दासाठी एकत्रित झालेले माझे पुत्रांनी आणि पाण्डू पुत्रांनी त्यावेळी काय केले?।।1।।

संज्जय म्हणाला,

हे महाराज ! पांडवांची सेन्याला व्यूहरचनामध्ये अवस्थित पाहून दुर्योधनांने द्रोणाचार्या -च्या जवल जाऊन असे वचन म्हणाले।।2।।

हे आचार्य ! तुमच्या बुध्दिमान शिष्याने द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेन्याला पहा।।3।। 
या सैन्यात मोठमोठी धनुष्य घेतलेले भीम, अर्जुना सारखे शूरवीर, सात्यकी, विराट,
महारथी द्रुपद।।4।। 
धृष्टकेतू, चेकितान, बलवान, काशिराज, पुरूजित, कुन्तिभोज, नरश्रेष्ठ शैब्य पराक्रमी युधामन्यू।।5।। 
हे द्विजश्रेष्ठ ! आपल्याला सूचित करण्यासाठी मी आपल्या सेन्यामध्ये जे जे सेनापति आहेत , ते मी आपल्याला सांगतो।।7।।
 इतरही पुष्कळ शूरवीर आहेत जे माझ्यासाठी प्राण देण्यास तयार असून . ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्र-अस्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत।।9।। म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारांत आप-आपल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच नि:संदेह भीष्म-पितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे।।11।।

शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वांचे महारथी आहेत।।6।।

आपण-द्रोणाचार्य, पितामह, भीष्म,कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य ,अश्वथामा विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा।।8।।

भीष्मपिताम्हांनी(पक्षपाती) रक्षण केलेले आमचे हे सैन्यबल सर्व दृष्टींने अपरिपूर्ण दिसत आहे; तर भीमाने रक्षण केलेले यांचे सैन्यबल परिपूर्ण दिसत आहे।।10।।

//गीता ,अध्याय १//

5

कौरवांतील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधन अंत-करणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखे गर्जना करून शंख वाजवला।।12।। त्यानंतर शंख , नगारे , ढोल, मृदङग, शिंगे इत्यादि वाद्ये एकदम वाजू लागली आणि त्यांचा प्रचंड आवाज झाला।।13।।

त्यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि अर्जुनाने दिव्य

शंख वाजवले।।14।। श्रीकृष्णांनी पान्जन्य नावाचा आणि भयानक कृत्ये करणारे भीमाने पौण्डू नावाचा मोठा

शंख फुंकला।।15।।

कुन्ती पुत्र राजा युधिष्ठर अंनतविजय, नकुल आणि सहदेव यांनी सुघोस आणि मनि

पुष्पक।।1611 तसेच महांधनुर्धारी, महारथी शिखंडी आणि घृष्टधुम्न, विराट अजिंक्य सात्यकि।।17।। द्रुपद आणि द्रौपदीचे (पांच) मुलगे आणि महाबाहू सौभद्र (अभिमन्यु) या सर्वांनी हे

,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भगवद्गीता

भगवद्गीता म्हणजे हिंदू धर्माच्या एक महत्वाच्या ग्रंथातील एक अध्याय. ह्या ग्रंथात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्धातील आणि जीवनातील...